हनुमान चालीसा. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

0 Tampilan· 08/05/23
Life of Stories
Life of Stories
0 Pelanggan
0
Di

अकबराने तुलसीदासजींना अपराधाशिवाय शिक्षा केली .<br/> अंधारकोठडीत टाकले. ते  तिथे दुःखाने शोकाकुल झाले  होते . श्रीरामजी व हनुमानजींच्या स्मरणात होते . <br/> त्या भावास्थेत असताना त्यांचे  हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते.<br/> हेच  ते गोस्वामी तुलसीदासांनी हनुमानजीं च्या  प्रेरणेने लिहिलेले संकट मोचन स्तोत्र  'हनुमान चालिसा'! 

Menampilkan lebih banyak

 0 Komentar sort   Sortir dengan